स्थानिक बातम्या
-

उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ.अनिरुद्ध आठल्ये*m
रत्नागिरी : सध्या वातावरणातील उष्म्याचे प्रमाण वाढत असून, नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे…
Read More » -

विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार व प्रसारासाठी जिल्ह्यात उद्यापासून जनकल्याण यात्रा जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर – नरहरी झिरवाळ.
रत्नागिरी, दि.५ – राज्याचा विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जनकल्याण यात्रा 2025 चे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे.…
Read More » -

पाचल येथील अर्जुना धरणाच्या उजव्या कालव्यात पडून बुडून एकाचा मृत्यू.
पाचल कोंडवाडी येथील सीताराम भगवान चौगुले (वय ५५) यांचा पाचल येथील अर्जुना धरणाच्या उजव्या कालव्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना…
Read More » -

बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रत्नागिरीत १० मार्च रोजी वुमेन्स फेस्टचे आयोजन सौ. उमा प्रभू, अभिनेत्री संपदा जोगळेकरांची उपस्थिती फॅशन शो वेधणार लक्ष
रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिटयूटचे (BKVTI) मारुती मंदिर येथील एस. बी. नलावडे कमर्शिअल…
Read More » -

रत्नागिरी शहरातील प्रश्नांबाबत भाजपाने रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाची घेतली भेट…
रत्नागिरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहर अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी…
Read More » -

मुद्रांक शुल्क माफच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने शिवसेनेची (शिंदे) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
रत्नागिरी : राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने ३० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे शासकीय कार्यालयासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र, संमती पत्र,…
Read More » -

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाला अनुलक्षून रत्नागिरीत नागरी व पगारदार संस्थांची कार्यशाळा संपन्न
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्ताने सहकार खाते रत्नागिरी व जिल्हा पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रत्नागिरीत कार्यशाळा पार पडली. ११४ पतसंस्थांचे…
Read More » -

रत्नागिरी नगरपालिकेची ६ कोटींची मालमत्ता कर वसुली घरपट्टी थकवणाऱ्यांच्या २४ मालमत्ता सील
रत्नागिरी : नगरपालिकेने घरपट्टी वसुलीविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. घरपट्टी थकवणाऱ्यांच्या शहरातील २४ मालमत्ता सील केल्या असून २५ नळजोडण्या…
Read More » -

रत्नागिरीत ग्रामीण भागातील अनेक गावात कचरा उघड्यावरच.
शासनाच्या १०० दिवस उपक्रमांतर्गत जिल्ह्यामधील ८४६ ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिकमुक्त महाश्रमदान स्वच्छता मोहीम पंधरा दिवसांपूर्वी पार पडली. या मोहिमेमुळे घनकचरा, व्यवस्थापनाबद्दल जनजागृती…
Read More » -

वारंवार मागणी करूनही कुंभार्ली घाटातील सुरक्षा ऐरणीवर, नागरिक विचारणार जाब.
करोडो रुपये खर्च करूनही चिपळूण-कराड राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाट वाहतुकीसाठी आजही असुरक्षितच पहायला मिळत आहे. या ठिकाणी खड्ड्यातून सातत्याने अपघात…
Read More »