स्थानिक बातम्या
-
रेल्वेने घोषणा केलेल्या २०२ गणपती स्पेशलगाड्यांचे आरक्षण सुरू होताच एका मिनिटात फुल्ल
गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या सर्व नियमित गाड्या रिग्रेट झाल्याने रेल्वेने घोषणा केलेल्या २०२ गणपती स्पेशल गाड्यांमुळे चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला. परंतु…
Read More » -
रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी होणारा कचरा आता ‘ट्रॅक्टर पूल बीच टेक’ यंत्राद्वारे गोळा करण्यात येणार
*रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी होणारा कचरा आता जर्मन टेक्नॉलॉजीने बनविलेल्या ‘ट्रॅक्टर पूल बीच टेक’ यंत्राद्वारे गोळा करण्यात येणार आहे. या…
Read More » -
मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरादरम्यानचा सागरी प्रवास आता आणखी वेगाने
_मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरादरम्यानचा सागरी प्रवासाला आता आणखी वेग येणार आहे. दुसर्या रो-रो बोटीचा स्पीड पहिल्या…
Read More » -
जिल्ह्यात विधानसभेच्या दोन जागांसाठी आग्रही
जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदार संघापैकी २ विधानसभेच्या जागांसाठी आग्रही असून या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार यावेत, यासाठी आग्रही आहोत. महायुतीतून दोन…
Read More » -
वहाळफाटा महामार्ग उड्डाणपूल वाहतुकीस बंद
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात सावर्डे वहाळफाटा येथील उड्डाणपुलाजवळील कॉंक्रीटीकरणाला ठिकठिकाणी भेगा जावून ते खचत चालल्याने अखेर या पुलावरील वाहतूक बंद…
Read More » -
शिरवलीत अनोळखी तरूणाची गळफासाने आत्महत्या
खेड तालुक्यातील शिरवली-वरचीवाडी येथील वसंत गुरव यांच्या मालकीच्या बागेत ३० ते ३५ वर्षाच्या तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. वसंत गुरव…
Read More » -
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन आयोजित रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सौर ऊर्जा चर्चासत्र उत्साहात संपन्न
रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउन तर्फे आयोजित रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सौर ऊर्जा या विषयावर एक दिवशीय चर्चा सत्र शिर्के हायस्कूलच्या…
Read More » -
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस घरी बसतील व त्यानंतर पुन्हा प्रसाद लाड हे दुसऱ्या तंबूत जातील-माजी खासदार विनायक राऊत
महायुती व महाविकास आघाडी मधील नेत्यांमधील धुसफूस काही केल्या कमी होताना सध्या दिसत नाही. अक्कलकोट येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी शिवसेना ठाकरे…
Read More » -
सावंतवाडी – कोलगाव – कुंभारवाडी येथे जेवणातील अळंबीतून विषबाधा झाल्याने ९ जण अत्यवस्थ
सावंतवाडी – कोलगाव – कुंभारवाडी येथे जेवणातील अळंबीतून विषबाधा झाल्याने ९ जण अत्यवस्थ झाल्याची खळबजनक घटना घडली असून यातील तिघांची…
Read More » -
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात उबाठा कडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, तालुका संपर्कप्रमुख सुदर्शन तोडणकर यांच्यातून एकाची निवड होणार
_विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात चाचपणीला सुरूवात केली आहे.…
Read More »