स्थानिक बातम्या
-

जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी विशेष ऑनलाईन मार्गदर्शन सत्र
रत्नागिरी : जिल्ह्यातील आंबा पिकावरील फुलकीड नियंत्रण, मोहोर संरक्षण आणि इतर कीड-रोग व्यवस्थापनासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण…
Read More » -

भास्कर जाधव यांना फक्त सगळ्यांच्या नकला करता येतात, रामदास कदमांची तुफान फटकेबाजी
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले असून शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम…
Read More » -

लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात होऊ देणार नाहीत : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोकणातील पर्यावरण आणि स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेता, लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी उद्योग प्रकल्प चिपळूणसह संपूर्ण कोकणात सुरू होऊ दिले जाणार…
Read More » -

रत्नागिरीच्या ‘धोंड’ नाटकाचा कोल्हापूर केंद्रावर गौरव
रत्नागिरी : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूर…
Read More » -

भूमिगत ऑप्टिकल फायबर केबलच्या खोदकामामुळे महावितरणचे पावणे चार
गणपती कृपाच्या विरुद्ध दिशेला भूमिगत ऑप्टिकल फायबर केबलच्या कामासाठी खोदकाम करून महावितरणचे तीन कोटी ७८ लाख ९०८ रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी…
Read More » -

भारतीय टपाल विभागतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्र लेखन स्पर्धा
रत्नागिरी, दि. 3 ):- भारतीय टपाल विभागतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पधेचे विषय तुमच्या…
Read More » -

दापोलीतून निघाली शिर्डी साई यात्रा; भक्तीमय वातावरणात उत्साहाचे दर्शन
◾दापोली:- दापोली तालुक्यातून प्रत्येक वर्षी ०२फेब्रुवारी या दिवशी शिर्डी कडे जाण्यासाठी साई भक्त निघतात. सुरुवातीला काही निवडक साई भक्ताच्या बरोबर…
Read More » -

जवाहर नवोदय विद्यालय 7 फेब्रुवारी रोजी प्रवेश परीक्षा
रत्नागिरी, दि. 3 ) :- इयत्ता नववी व अकरावी मधील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी नवोदय विद्यालय परीक्षा 7 फेब्रुवारी रोजी पीएम…
Read More » -

मुंबईत 17 मार्च रोजी पेंशन अदालत.
रत्नागिरी दि. ) :- मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईद्वारे टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी /कुटुंब निवृत्तवेतनधारकांसाठी 58 वी पेंशन अदालत 17…
Read More » -

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण ठरणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि.: “महाराष्ट्रातील शेतकरी हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांमध्ये महिलांची भूमिका निर्णायक आहे. गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा…
Read More »