स्थानिक बातम्या
-
कोकणातील नाट्य प्रतिभेला सलाम :- ना. उदय सामंत
रत्नागिरी :- स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृह,रत्नागिरी येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित कोकणातील उत्सवात होणाऱ्या नाटक…
Read More » -
बनावट आरसीने महागड्या गाड्यांची विक्री; चिपळूण, रत्नागिरी, बीड येथील सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश.
बनावट आरसी आणि खोट्या टीटी फॉर्मवर सह्या करून लाखो रुपयांच्या महागड्या कारची परस्पर विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश शाहूपुरी…
Read More » -
वारंवार अपघात होवूनही भरणेतील नव्या जगबुडी पुलाचे ’ऑडिट’ कागदावरच?
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या पुलावरील जगबुडी नदीत कार दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेस ६ जणांना बळी गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग…
Read More » -
प्रशासनाने धडक मोहीम हाती घेताच लांजातील व्यापार्यांनी स्वतः हटविली अतिक्रमणे.
लांजा शहरात महामार्गाचे काम रखडले आहे. अनेकांनी येथे दुकाने थाटली आहेत तर काही व्यवसायिकांनी दुकानाबाहेर अनधिकृत शेड काढून अतिक्रमण केले…
Read More » -
एमआयडीसींनने शेतकऱ्यांचे हित पहायला हवे रस्ता, पुलांसाठी २७ कोटी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत.
रत्नागिरी, दि. ५ : एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांकडून आपण जागा घेत असतो, हे लक्षात ठेवून शेतकऱ्यांचे हित पहायला हवे. त्यांना आवश्यक असणारे…
Read More » -
रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर रेल्वेतून पडून महिला जखमी.
रेल्वेच्या गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेसने मुंबईकडे जाणाऱी महिला गाडीत चढत असताना पडली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हर्षदा…
Read More » -
भारत शिक्षण मंडळाच्या बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघर मध्ये आज आषाढी एकादशीचा (दिंडीचा )कार्यक्रम मोठ्या उत्साह संपन्न झाला.
आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळांची वारकरी दिंडी काढण्यात आली. मैदानामध्ये रिंगण करून विठ्ठलाच्या नामघोषात दिंडीचा सर्वांनी आनंद घेतला. काही विद्यार्थ्यांनी संत…
Read More » -
.तर आम्ही गुंडगिरी करूच”, देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा!
राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्यांवरून गेल्या काही दिवसांपासून चांगलंच राजकारण तापलं होतं. अखेर हिंदी भाषा…
Read More » -
साडेपाच लाख खैर रोपांचे शेतकऱ्यांना मोफत वाटप. वणवामुक्त अभियानामध्ये शेतकऱ्यांनी जबाबदारी घ्यावी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत.
रत्नागिरी, दि. ५ : प्रॅक्टिकली अभ्यास केलेला शेतकरी देखील ज्ञानापेक्षा मोठा असतो, हे देखील अधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. वणवामुक्त अभियान…
Read More » -
योगेंद्र राजन हेळेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध व प्रतिष्ठित ‘हेळेकर मिठाई’ या मिठाई व्यवसायाचे मालक आणि व्यवसायिक वर्तुळात आदराने ओळखले जाणारे योगेंद्र राजन हेळेकर…
Read More »