स्थानिक बातम्या
-

हापूस आंब्यावर यंदा निसर्गाची वक्रदृष्टी, किनारपट्टीवरील बागायतदार हवालदिल
कोकणचा राजा मानला जाणार्या हापूस आंब्यावर यंदा निसर्गाची वक्रदृष्टी पडली असून, रत्नागिरीसह संपूर्ण किनारपट्टीवर बागायतदार हवालदिल झाले आहेत. गेल्या काही…
Read More » -

पोलीस कोठडी झाल्याने चिपळूण तालुक्यातील गाणे येथील ’तो शिक्षक निलंबित
चिपळूण तालुक्यातील गाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सतीश काशिनाथ जाधव याच्यावर गंभीर गुन्हा दाखल होऊन त्याला पोलीस कोठडी…
Read More » -

आता आंबा-काजूला मिळणार कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची साथ
कोकणातील पारंपरिक शेतीला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महाऍग्रो-एआय धोरणांतर्गत (२०२५-२०२९) राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता…
Read More » -

सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांची रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी जाहीर..
रत्नागिरी : मा. आमदार गोपीचंद पडळकर तसेच मा. आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली मा. सतिशदादा मेटकरी (सरचिटणीस), मा. प्रकाशदादा कांबळे…
Read More » -

शिमग्याच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या सिलिंडरच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण
जिल्ह्यात सध्या शिममात्सवाचा सण पारंपरिक उत्साहात साजरा होत असतानाच घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.…
Read More » -

चिपळूणमध्ये घरातील सोन्याचा हार चोरीस; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण तालुक्यात महालक्ष्मी नगर परिसरात राहत्या घरातून सोन्याचा हार चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल…
Read More » -

होळीच्या सणासाठी चाकरमानी निघाले कोकणात… काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांना बंदी!, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
.होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणारे चाकरमानी आणि पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. रायगड…
Read More » -

पश्चिम महाराष्ट्राला जोडणार्या कुंभार्ली घाटाच्या रस्त्याची अवस्था दयनीय
चिपळूण तालुक्यातून जाणारा कुंभार्ली घाट हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा अतिशय -महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. या घाटातून दिवस-रात्र हजारो…
Read More » -

विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडळात थकबाकी ..
विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर…
Read More » -

शासनाकडून मिळणारा निधी सुरू ठेवण्यासाठी कर वाढ अनिवार्य : नगराध्यत्र शिल्पा सुर्वे यांचा दावा
गेल्या चार दशकांत एकदाही करवाढ न झालेल्या नगर परिषदेची आर्थिक घडी विस्कटली असून, शासनाकडून मिळणारा निधी सुरू ठेवण्यासाठी कर वाढ…
Read More »