महाराष्ट्र
-

कोकण आणि कोल्हापूर विभागीय मंडळाचा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी कोकण आणि कोल्हापूर विभागीय मंडळाने…
Read More » -

पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना दिल्याबद्दल गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची पदावरून हकालपट्टी करावी-आमदार अॅड . अनिल परब
पुण्याचा फरार गुंड नीलेश घायवळ याचा दाखलेबाज भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना दिल्याबद्दल गृह राज्यमंत्री योगेश…
Read More » -

कोल्ड्रिफपाठोपाठ अन्य दोन औषधांत विषारी घटक, अन्न व औषध प्रशासनाकडून औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश!
मुंबई : मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये कोल्ड्रिफ या खोकल्याच्या औषधामध्ये असलेल्या डायथिलीन ग्लायकोल या विषारी घटकामुळे बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर…
Read More » -

सातारा, मालवण, संगमेश्वर येथील ऐतिहासिक स्थळांचा संवर्धन व पुनर्विकास. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मार्गदर्शन
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात आज झालेल्या बैठकीत सातारा, मालवण आणि संगमेश्वर येथील ऐतिहासिक व स्मारक…
Read More » -

शिवसेना पक्ष-चिन्हावर सुप्रीम काेर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर^_____
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे…
Read More » -

उरणमध्ये पंतप्रधानांच्या विरोधात आंदोलनाची परंपरा कायम; उद्या जासई येथे महाविकास आघाडीच आंदोलन!
उरण : देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधातील आंदोलनाची उरण मधील परंपरा कायम असून बुधवारी जासई येथे विमानतळ बाधितांचा नामकरण, पुनर्वसन आणि रोजगाराच्या…
Read More » -

राज्यातील नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी १०० कोटींची तरतूद!
महायुती सरकारचा मच्छीमार बांधवांसाठी स्तुत्य निर्णय मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील मच्छीमार बांधवांना दिलासा ! मुंबई, ०७ ऑक्टोबर २०२५:…
Read More » -

ठाकरे शिवसेनेतर्फे हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई आणि कर्जमाफीसाठी उद्या निदर्शने
रत्नागिरी : सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी या मागणीसाठी उद्या (८ ऑक्टोबर) सकाळी…
Read More » -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे
एकूण 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर मृतांच्या कुटुंबीयांना: 4 लाख प्रत्येकीजखमी व्यक्तींना : 74,000 रुपये ते…
Read More » -

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर, राज्य सरकारची मोठी घोषणा!
महाराष्ट्राती अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक भागांत शेती, घरांसह शेतीपिकांचं नुकसान झालं आहे.त्या पार्श्वभूमीवर आज…
Read More »