देश विदेश
-

राजभवन येथे नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस साजरा
आपल्या राज्य स्थापनेपासून नागालँड व आसाम या राज्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती व पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. दोन्ही…
Read More » -

केजरीवाल यांच्यावर फेकलेले द्रव पाणी होते.
आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी मोठा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ग्रेटर कैलासमध्ये…
Read More » -

तीन भारतीय शास्त्रज्ञांना टाटा ट्रान्सफर्मेशन पुरस्कार जाहीर, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. अमर्त्य मुखोपाध्याय यांचा समावेश!
मुंबई : देशभरातील विविध समस्यांवर विज्ञान-संशोधनातून नावीन्यपूर्ण उपाययोजना शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञांना दरवर्षी प्रतिष्ठित टाटा ट्रान्सफर्मेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा…
Read More » -

काय ते एक ठरवा! उपमुख्यमंत्री व्हा नाहीतर…; शिंदेंसमोर दिल्ली बैठकीत भाजपाने ठेवल्या ‘या’ 2 Offers
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची राज्यातील महायुतीच्या प्रमुख…
Read More » -

मतपत्रिकेसाठी राहुल गांधींची यात्रा! स्वाक्षरी मोहीम राबवणार : नाना पटोले
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. याच धर्तीवर आता मतपत्रिकेवर निवडणुका…
Read More » -

राऊतांच्या टीकेला माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर.
धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश असताना ते घटनात्मक निर्णय देऊ शकले नाहीत. त्यामुळे इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय…
Read More » -

काँग्रेस पक्ष अखेर भाकरी फिरविणार? संघटनेत तातडीने बदलाची मागणी!
नवी दिल्ली – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा देऊ केलेल्या राजीनाम्याचा सोक्षमोक्ष अद्याप लागलेला…
Read More » -

२६/११ दहशतवादी हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण; मुंबईवरच्या सगळ्यात मोठ्या हल्ल्यातील गुन्हेगार कुठे आहेत?
१६ वर्षांपूर्वी, २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबई दहशतवादी हल्ल्याने हादरली होती. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (एलईटी) गटाच्या १० दहशतवाद्यांच्या एका गटाने मुंबई…
Read More » -

पॅन कार्डमध्ये होणार बदल; काय आहे पॅन २.० प्रकल्प? जुने कार्ड निरुपयोगी ठरणार?
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी घोषणा केली की सरकार पॅन २.० लागू करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
Read More » -

सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळली.
विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येऊन आता 3 दिवस झाले आहेत. महाराष्ट्रात महायुतीला 230 जागांवर यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीला…
Read More »