देश विदेश
-
बंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहलीने दिली प्रतिक्रिया
बंगळुरुमध्ये आरसीबीच्या विजयी परेडच्या दरम्यान चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली असून यामध्ये किमान ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५ पेक्षा जास्त…
Read More » -
आयपीएल 2025 हंगामाची ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूच्या संपूर्ण संघाच्या सत्कार कार्यक्रमात चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये चेंगराचेंगरी दहा जणांचा मृत्यू
बंगळुरू शहरातील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आयपीएल 2025 हंगामाची ट्रॉफी…
Read More » -
प्रीती झिंटाच्या या कृतीचंही नेटिझन्सकडून कौतुक
मंगळवारी रात्री आरसीबीनं आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करून विजेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरलं. बंगळुरूनं तब्बल १७ वर्षांच्या…
Read More » -
केंद्राकडून कोरोना अलर्ट, देशात ४ हजार रुग्ण; मार्गदर्शक सूचना जाहीर
देशभरात कोरोना संसर्गामध्ये वाढ होत होतेय. देशात चार हजारांवर रुग्णसंख्या पोहचली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.या…
Read More » -
आरसीबीने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून आयपीएल ट्रॉफी जिंकली
आयपीएल 2025 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात झाला. हा सामना खूपच रोमांचक होता,…
Read More » -
नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलली: एनबीईने केली घोषणा !
नवी दिल्ली :* राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-पदव्युत्तर (नीट पीजी) २०२५ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंबंधीची घोषणा राष्ट्रीय परीक्षा मंडळाने…
Read More » -
मुंबईला आस्मान दाखवत पंजाबची फायनलमध्ये धडक!
मुंबईकर श्रेयस अय्यर पंजाबकडून खेळताना मुंबई इंडियन्सवर भारी पडला आहे. पंजाब किंग्जने क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून…
Read More » -
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला दिल्लीतून अटक.
गेल्या काही दिवसांपूर्वीच बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. बडतर्फ पोलीस…
Read More » -
नीट’ परीक्षेने घाम फोडला! ‘एमबीबीएस’ प्रवेशाचा ‘कटऑफ’ घसरणार!!
:* देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे डॉक्टर होणे हे स्वप्न… त्या स्वप्नासाठी ‘नीट’ ही एकमेव वाट आहे. मात्र, वर्षागणीक ‘नीट’ परीक्षेचा कठीणपणा…
Read More » -
“राज्यात तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय, सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा”, काँग्रेसची मागणी!
नवी दिल्ली/मुंबई : घोडबंदर-भाईंदर बोगदा व उन्नत मार्ग प्रकल्पावरून सुप्रीम कोर्टाने राज्यातील भाजपा युती सरकारला मोठी चपराक लगावली आहे. कोर्टात…
Read More »