देश विदेश
-

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ३२ विमानतळावरील उड्डाणे १५ मेपर्यंत बंद.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने…
Read More » -

पुण्यात हजार कथक नृत्यांगनांचा विश्वविक्रम!
*पुणे :* राज्यातील २० शहरांतून आलेल्या १ हजार १८८ कथक नृत्यांगनांनी एकत्र सादर केलेल्या नृत्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’…
Read More » -

पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू!
:* भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत जात असून पाकिस्तानकडून भारताविरोधी कुरापती सुरूच आहेत. सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून सडेतोड…
Read More » -

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय लष्कर अलर्ट, सीमावर्ती भागात अतिरिक्त सैन्य तैनात; राखीव दलांचीही जमवाजमव!
:* पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी…
Read More » -

घाटकोपरचे जवान मुरली नायक ज्यांनी 5 पाकिस्तानींना ठार केले, नंतर शहीद झाले.
भारत आणि पाकिस्तानात संघर्ष सुरु झाला आहे. ऑपरेशन सिंदुर मोहिमेनंतर बिथरलेल्या पाकिस्तानी जवावांनी सीमेवरील गावात गोळीबार सुरु केला आहे. या…
Read More » -

पाकिस्तानकडून सीमेवरील ३६ ठिकाणी सुमारे ३०० ते ४०० ड्रोन्सनी हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती!
:* पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या दहशतवादी तळावंर हल्ले केले. या हल्ल्यात…
Read More » -

आयपीएल २०२५ अनिश्चित काळासाठी स्थगित, BCCI ने केलं जाहीर
भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे उर्वरित आयपीएलचे सामने स्थगित करणार असल्याचं जाहीर केलं आहे.खेळाडूंच्या…
Read More » -

देशप्रेमी नागरिकांना नम्र आवाहन.
प्रिय भारतीयांनो, आमच्या निर्णायक कारवाईचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. भारतीय सशस्त्र दलांनी त्यांच्या लक्ष्यांवर अचूक आणि धैर्याने यशस्वीरित्या मारा…
Read More » -

मुंबईच्या किनारपट्टी भागाच्या सुरक्षेत वाढ, गस्तीत वाढ, संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे लक्ष!
*मुंबई :* भारत व पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील किनारपट्टी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. त्या अंतर्गत मुंबई…
Read More » -

पाकिस्तानला भारताशी आगळीक पडली महाग ,भारतीय सैन्याने फक्त 3 तासांत पाकिस्तानचा चेहरामोहरा बदलला, लष्करप्रमुखाला बेड्या, पंतप्रधानांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
पाकिस्तान सैन्याने गुरुवारी रात्री भारतावर हवाई हल्ला चढवून युद्धाला तोंड फोडण्याची आगळीक केली होती. ही चूक पाकिस्तानला खूप महागात पडली…
Read More »