इतर
-
नोव्हेंबरच्या अखेरीस किनारी पट्ट्यात गारठ्यात वाढ होण्याची शक्यता
पावसाळा ओसरल्यानंतर आता कोकण किनारपट्टी भागात गारठा वाढू लागला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस किनारी पट्ट्यात गारठ्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने…
Read More » -
कोकण रेल्वेमार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग वाढला.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या गाड्यांचा कमाल वेग ताशी १२० किलोमीटर प्रतितास करण्यात आला आहे. रोहा ते ठोकूर या ७०० किलोमीटरच्या…
Read More » -
शूटिंग करताना ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा अपघात
ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.शुटींग दरम्यान त्यांचा हा अपघात झाला असून त्यांना रुग्णालयात भरती…
Read More » -
पर्यटकांना अतिउत्साह नडला , गाडी कर्दे येथील समुद्रात बुडाली.
सुट्टयांमुळे दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात भटकंतीसाठी आले आहेत. मात्र पुणे येथून आलेल्या पर्यटकांना त्यांचा अतिउत्साह नडला. आणि…
Read More » -
1 लाख 83 हजार रुपये किमतींची गोवा दारु व 7 लाखाची कार असे मिळून 8 लाख 83 हजाराचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त
सावंतवाडीत गोवा दारूची चोरटी वाहतूक करणार्या अलिशान कारचा पोलिसांनी कोलगावपर्यंत पाठलाग करत कार कोलगाव मारुती मंदिर येथे अडवली. या कारमधून…
Read More » -
राजापूर-साखर येथे आजारपणाला कंटाळून तरूणाची आत्महत्या.
राजापूर-साखर येथे फिट येण्याच्या आजाराला कंटाळून तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केली. रूपेश कृष्णा राडये (३२, रा. राजापूर) असे मृत तरूणाचे…
Read More » -
रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणार्या तरूणाची आत्महत्या.
रत्नागिरीतील लोकनेते शामराव पेजे शासकीय महाविद्यालय येथे शिक्षण घेणार्या तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी दुपारी १ च्या…
Read More » -
रत्नागिरी- देवरुख मार्गावर व्हॅगनार कार आणि टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यात अपघात.
रत्नागिरी- देवरुख मार्गावर व्हॅगनार कार आणि टेम्पो ट्रॅव्हलर तर यांच्यात पांगरी येथे समोरासमोर अपघात झाला. या अपघातात 4 जण जखमी…
Read More » -
रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्रात तरुणाची उडी घेऊन आत्महत्या.
रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्रात तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. ८) सकाळी ७.१५ च्या सुमारास घडली. आत्महत्येचे…
Read More » -
राजापुरात मोकाट जनावरांची तस्करी? गुरांच्या मालकांचे धाबे दणाणले.
राजापूर शहरासह ग्रामीण भागात दिवसा व रात्री फिरणार्या मोकाट गुरांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे वृत्त पसरल्याने जनावरे मोकाट सोडणार्या…
Read More »