-
स्थानिक बातम्या

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नोंदणीसाठी शुक्रवारी गुहागरात मेळावा
रत्नागिरी, दि. 27 :-केंद्र शासनाच्या एम.एस.एम.ई विकास कार्यालय, भारत सरकार, मुंबई व राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात मधुमेह,कर्करोग व रक्तदाब तपासणी करीता विशेष मोहिम
असांसार्गिक आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ३० वर्षावरील सर्व व्यक्तीची मधुमेह, उच्चरक्तदाब व कर्करोग (मुख, स्तन व गर्भाशय मुख…
Read More » -
महाराष्ट्र

जगद्गुरू नरेंद्राचार्यांचे देहदान, रक्तदानाचे कार्य खूप मोठे!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार.
मुंबई, 27 फेब्रुवारी. :- जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. मी ते जवळून अनुभवले आहे. त्यांचे देहदान,…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ३ मार्च रोजी
रत्नागिरी, दि. 27 : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे मार्च २०२५…
Read More » -
स्थानिक बातम्या

लेझीम, ढोल, पारंपरिक वेशभुषेतील विद्यार्थ्यांच्या ग्रंथ दिंडीने मराठी भाषा गौरव दिनास प्रारंभ भाषा जगवायची असेल तर तिचा वापर वाढवावा- कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर
रत्नागिरी, दि. 27 :- पारंपरिक वेशभुषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, ढोल, लेझीमच्या संगतीने आज सकाळी ग्रंथ दिंडीने मराठी भाषा गौरव दिन उत्सवास प्रारंभ…
Read More » -
महाराष्ट्र

“सर्व एसटी बसेसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश”, पुण्यातील घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…
Read More » -
स्थानिक बातम्या

कुसुमाग्रजांचे शिरवाडे वणी गाव “कवितांचे गाव” म्हणून घोषित
मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांची घोषणा*मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने…
Read More » -
देश विदेश

१४ बदलांसह सुधारित वक्फ बोर्ड विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!
वक्फ बोर्ड विधेयकावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा चालू आहे. हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात संसदेत मांडण्यात आलं होतं. मात्र,…
Read More » -
महाराष्ट्र

देशाला आर्थिक् महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल -मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे
पालघर दि.27:- वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एका बंदरामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून…
Read More » -
स्थानिक बातम्या

अभिजात दर्जामुळे देशातील ४५० विद्यापीठात मराठी शिकण्याची सोय . ॲड विलास पाटणे
” कवी कुसुमाग्रज यांची मुलाखत रत्नागिरीत घेण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य समजतो . मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा…
Read More »