-
महाराष्ट्र

भास्कर जाधव यांचे बंधू बाळाशेठ जाधव शिंदे गटात, दापोलीत १४ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!
दापोली : अवघा कोकण शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली येत असल्याचं चित्र आहे. आज दापोलीच्या १४ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. इतकंच नाही…
Read More » -
स्थानिक बातम्या

सायकलिस्ट क्लबतर्फे वीर सावरकरांना रॅलीतून अभिवादन.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी बुधवारी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे लक्ष्मी चौक येथील वीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर…
Read More » -
स्थानिक बातम्या

देवरहाटी जमिन तत्काळ देवस्थानच्या नावे करा, अन्यथा जनआंदोलन छेडणार.
रत्नागिरीतील अनेक देवरहाटी व गावरहाटीच्या जमिनी शासनाने परस्पर ताब्यात घेतल्या आहेत. या सर्व जमिनी तत्काळ देवस्थानांच्या नावे न केल्यास जनआंदोलन…
Read More » -
स्थानिक बातम्या

हातपाटी वाळूचे धोरण जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार, मंत्री उदय सामंत.
वाळूअभावी अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे हातपाटी वाळूचे धोरण लवकरच जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत…
Read More » -
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या, मच्छीमारांच्या व जनतेच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३ मार्च रोजी लाक्षणिक उपोषण.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार मच्छीमार व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या वतीने ३ मार्च रोजी…
Read More » -
महाराष्ट्र

ठाण्यात लवकरच पाॅड टॅक्सी धावणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
ठाणे : जमीनीवरील वाहतुक हवेतून झाल्यास शहरातील वाहतुक कोंडी कमी होणार आहे. त्यामुळे घोडबंदर भागातील भाईंंदरपाडा ते विहंग हिल्स चौक…
Read More » -
महाराष्ट्र

सेमिनार च्या माध्यमातून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट विषयी करण्यात आली जनजागृती हर्षा ऑटोज चा उपक्रम
रत्नागिरी मधे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट विषयी जनजागृती करण्यासाठी हर्षा ऑटोज तर्फे सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी १)श्री.…
Read More » -
स्थानिक बातम्या

उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा दौरा
रत्नागिरी, दि. 28 : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा…
Read More » -
महाराष्ट्र

ग्रामीण भागातील शिक्षण उध्वस्त करणारा निर्णय; २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या वर्गाला विषय शिक्षक मिळणार नाही!
विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षकांची पदे निश्चित करणाऱ्या २०२४-२५ या वर्षासाठी संचमान्यतेने ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उद्ध्वस्त करणारा आहे. २०…
Read More » -
महाराष्ट्र

“…अशा सत्ताधारी मंत्र्यांना लोकांनी रस्त्यावर ठोकावे”, संजय राऊत यांची संतप्त प्रतिक्रिया!
नाशिक : महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना सत्ताधारी मंत्र्यांना सामान्य वाटत असतील तर, लोकांनी त्यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया…
Read More »