-
महाराष्ट्र

रत्नागिरी जिल्ह्यात सात वर्षांत ४६ जणांवर वन्यप्राण्यांचा हल्ला.
गेल्या सात वर्षांत जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी ४६ जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाला असून, ४१…
Read More » -
महाराष्ट्र

नेस्ट २०२५ परीक्षा!!
१२ वी विज्ञान (पीसीबीएम् विषयांसह) उत्तीर्ण उमेदवारांसाठी ५ वर्षे कालावधीच्या एम.एस्सी. इंटिग्रेटेड कोर्ससाठी प्रवेश. नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट-२०२५ ( NEST-२०२५)…
Read More » -
देश विदेश

भारतीय व्यक्तीने खरेदी केला जगातील सर्वात महागडा कुत्रा! किंमत अवघी ५० कोटी!! अशी आहे त्याची खासियत!!!
या जगात अनेक व्यक्तींना महागड्या वस्तू खरेदी करण्याचा छंद असतो. काही जणांना महागडे पाळीव प्राणी बाळगण्याची हौस असते. बंगळुरूमधील अशाच…
Read More » -
स्थानिक बातम्या

दिव्यांग मंगेशला मिळाली यांत्रिक व्हीलचेअर आर एच पी फाऊंडेशनचा पुढाकार : काजू युनिटमध्ये काम.
रत्नागिरी : दिव्यांग कु.मंगेश दत्ताराम शिवगण.वय ३२ वर्ष. शिक्षण १२ वी. मु.पो.कोंडीये ता.राजापुर जि.रत्नागीरी.वडील श्री.दत्ताराम सोनु शिवगण शेती करायचे सध्या…
Read More » -
देश विदेश

समृद्धी महामार्गावरील प्रवास १ एप्रिलपासून महागणार, पथकरात १९ टक्क्यांची वाढ!
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रवास १ एप्रिलपासून महागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावरील पथकरात १९…
Read More » -
महाराष्ट्र

माथेरानमध्ये गाड्यांना ‘नो एंट्री’! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय.
माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि मोटारमुक्त हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते, आणि ही ओळख कायम ठेवण्यासाठी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय…
Read More » -
महाराष्ट्र

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कालावधीत ५ महिन्यांची वाढ; इच्छुक प्रशिक्षणार्थींनी संबंधित आस्थापनेशी संपर्क करावा
रत्नागिरी, दि. 19 : “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” या योजनेचा प्रशिक्षण कालावधी 6 महिने होता. 10 मार्च च्या शासन…
Read More » -
महाराष्ट्र

राम सुतार यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार म्हणजे राज्यातल्या तेरा कोटी जनतेचं त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. 20 :- ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या…
Read More » -
महाराष्ट्र

चालकानेच चौघांना जाळून मारलं! हिंजेवाडीतील जळीत कांडात भयंकर ट्वीस्ट; कट रचून संपवलं.
हिंजवडीमध्ये एका धावत्या मिनी बसने पेट घेतल्याची घटना घडली होती. या भयंकर दुर्घटनेत व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या चार कामगारांचा होरपळून मृत्यू…
Read More » -
स्थानिक बातम्या

महाबॅंकेतील कर्मचाऱ्यांचा रत्नागिरी सह देशव्यापी संप यशस्वी
द्विपक्ष बोलणे पुनर्स्थापित करा, मान्यता प्राप्त संघटनेबरोबर झालेल्या करारांची काटेकोर अंमलबजावणी करा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित चालू करा यासह…
Read More »