-
महाराष्ट्र

आता उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष.
राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी राज्यभरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष कार्यरत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नव्या उपमुख्यमंत्री…
Read More » -
स्थानिक बातम्या

टोल टॅक्ससाठी फास्ट टॅगचा वापर वाहनधारकांसाठी आजपासून नवा नियम.
वाहनधारकांसाठी आजपासून (सोमवार) नियमांमध्ये मोठा बदल होत आहे. टोल टॅक्ससाठी फास्ट टॅगचा वापर वाहनधारकांसाठी आहे. यामध्ये जर एखाद्याचा फास्टॅग कोणत्याही…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्गात पर्यटनावर आधारित उद्योग उभारणे आवश्यक- वल्सा नायर-सिंह.
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटनावर आधारित अधिकाधिक उद्योग व्यवसाय या जिल्ह्यात उभे राहणे आवश्यक आहे.विविध क्षेत्रांत अग्रेसर असणाऱ्या या…
Read More » -
स्थानिक बातम्या

संकष्टीनिमित्त परजिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांमुळे गणपतीपुढे किनारा गजबजला.
शनिवार, रविवार जोडून शासकीय सुट्टी असल्यामुळे गणपतीपुळेत संकष्टीनिमित्त प्रचंड गर्दी होती. अनेकांनी कालपासूनच केलेला मुक्काम लॉजिंग व्यावसायीकांच्या पथ्यावर पडला. पहाटेपासूनच…
Read More » -
महाराष्ट्र

गोविंदगडावर शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार.
राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट व गोवळकोट ग्रामस्थ यांच्यावतीने शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक दुर्ग गोविंदगडावर बुधवारी (ता.१९) शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले…
Read More » -
महाराष्ट्र

सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण चालू असताना त्यांच्या सुरक्षारक्षकाला आली चक्कर.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमासाठी नितीन गडकरी हे सिंधुदुर्गमध्ये दाखल…
Read More » -
महाराष्ट्र

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडून आदित्य यांचेच नाव?
राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर हिवाळी अधिवेशनात दावा न करणार्या शिवसेना ठाकरे गटाने आता येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात या पदावर दावा करण्याचे…
Read More » -
महाराष्ट्र

“मतं डुबकी घेतात, लोक चिरडले जातात, लोकांची प्रेतं.”, अतुल कुलकर्णींची कविता चर्चेत!
अभिनेता अतुल कुलकर्णी हे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. फक्त मराठीच नाही, तर हिंदी व इतर अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी काम…
Read More » -
महाराष्ट्र

राजकारण केवळ सत्ताकारण नसून समाजकारण आहे- केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी
राजकारण केवळ सत्ताकारण नसून समाजकारण आहे. विकास हाच खरा हेतू असायला हवा. गरीबांचे अश्रू पुसणे, शेतकरी आणि शेतमजुरांचे कल्याण करणे,…
Read More » -
महाराष्ट्र

नेमलेले पदाधिकारी पुन्हा तिथेच राहिले पाहिजेत याची दक्षता घ्या -मंत्री उदय सामंत यांचा ठाकरे यांना टोला.
ऑपरेशन टायगरवरून उद्धव ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. राजापूरचे माजी आमदार साळवींच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता कोणाचा नंबर…
Read More »