-
देश विदेश

जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत कोणतेही राज्य, जग सुसंस्कृत होणार नाही-निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन
जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत कोणतेही राज्य, जग सुसंस्कृत होणार नाही, असे परखड मत निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी मांडले…
Read More » -
देश विदेश

पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने फेटाळली,
जम्मू काश्मीरच्या पहलागमजवळ दहशतवादी हल्ला झाला असून यात २६ पर्यटकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण…
Read More » -
स्थानिक बातम्या

“कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” अभियानाला १ मेपासून होणार सुरुवात.
अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांचे आवाहन रत्नागिरी : राज्य पाणी पुरवठा व…
Read More » -
स्थानिक बातम्या

फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी 25 एप्रिल पर्यन्त ई-पीक पाहणी पूर्ण करावी
रत्नागिरी, दि. 23 : सर्व फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी दि. 25 एप्रिल पर्यन्त ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक…
Read More » -
महाराष्ट्र

पहलगाम घटना; अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे
मुंबई, दि. 23 : पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची सोय व्हावी व वाहतूक समस्येवर तोडगा काढणे तसेच अतिरिक्त…
Read More » -
स्थानिक बातम्या

7 मेपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश
रत्नागिरी, दि. 23 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 23 एप्रिल रोजी 00.01 वाजल्यापासून ते दि. 7 मे 2025…
Read More » -
देश विदेश

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली
पहलगाम येथील बैसरन कुरणात पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. दहशतवादी गट लष्कर ए तैयबाची शाखा असलेल्या दि रेझिस्टन्स फ्रंटचे हे सदस्य…
Read More » -
स्थानिक बातम्या

अनधिकृत संस्था आढळल्यास चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री 1098 वर संपर्क करा
रत्नागिरी, दि.23 : आपल्या आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच चाईल्ड हेल्पलाईन…
Read More » -
देश विदेश

पर्यटकांना वाचविण्यासाठी सय्यद आदिल हुसैन शाहा थेट दहशतवाद्यांशी भिडला, मात्र यात त्याला जीव गमवावा लागला.
पहलगाममध्ये मंगळवारी भीषण असा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून वेचून मारले.अनेक राज्यातील २६ लोकांचा या हल्ल्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी मार्फत पाकिस्तान चा झेंडा जाळून निषेध.
निष्पाप लोकांचे जीव घेणारा पाक कसा असेल तो नापाक आहे पापीच आहे असे म्हणत त्यांचा पापीस्तान असा उल्लेख करत त्यांचा…
Read More »