-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरातील कुवारबाव येथे प्रेम प्रकरणाच्या संशयावरून एकाला मारहाण.
रत्नागिरी शहराजवळ कुवारबाव येथे एका व्यक्तीला प्रेमसंबंधाच्या संशयातून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना २२ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास…
Read More » -
महाराष्ट्र

शरम वाटली पाहिजे तुला…. हा देशावरचा हल्ला आहे. कुठेतरी ओकायचं थांब…?? वेळ प्रसंग बघून तरी ओकत जा-शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची संजय राऊत यांच्यावर टीका
. जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाचे फलीत असून या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण रेल्वेला विक्रमी उत्पन्न देणाऱ्या संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव , जामनगर, पोरबंदर या तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा या मागणीकडे कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाचा कानाडोळा!
गेल्या दिड वर्षात सतत पाठपुरावा करणारी निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुकवरही संघटना, कायम कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न…
Read More » -
स्थानिक बातम्या

डास उत्पत्ती थांबल्यास हिवतापावर नियंत्रण मिळवू शकतो ही जबाबदारी विद्यार्थ्यांसह समाज्यातील प्रत्येक घटकाची – डॉ परशुराम निवेंडकर.
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत उपकेंद्र गणपतीपुळे यांचे वतीने बळीराम परकर विद्यालय व भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड येथे *जागतिक…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी मनसेची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उप प्रादेशिक अधिकारी कार्यालयावर धडक
रत्नागिरी : – रत्नागिरी मनसे ने आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयावर धडक देऊन…
Read More » -
देश विदेश

भारताने कारवाई केल्यास आम्ही सडेतोड प्रत्युत्तर देऊ-पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ.
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याची शपथ घेतली आहे. भारताने पाकिस्तानवर पहिला स्ट्राइक केला आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात…
Read More » -
देश विदेश

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच सहभाग असल्याचे पुरावे समोर आले.
भारतातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे वेळोवेळी उघड झालेले आहे. मात्र, पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानने कानावर हात ठेवले आहेत. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री…
Read More » -
स्थानिक बातम्या

बंगालातील हिंसाचारास जबाबदार ठरवून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजीनामा मागितला जातो, पण हिंदू नरसंहाराची जबाबदारी घ्यायला निर्लज्ज केंद्र सरकार तयार नाही-ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारतात आबादी आबाद सुरू असल्याचे चित्र रंगवले जात असतानाच काश्मिरात गेल्या पंचवीस वर्षांतील सर्वात भयंकर…
Read More » -
महाराष्ट्र

धर्मादाय रुग्णालयांवर ऑनलाइन नियंत्रण; विशेष पथकामार्फत वेळोवेळी तपासणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!
मुंबई : धर्मादाय रुग्णालयांमध्येही रुग्णांकडून अनामत रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अशा रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी विशेष पथक नेमण्याची सूचना…
Read More » -
देश विदेश

भारताची कठोर भूमिका अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत पाच प्रमुख…
Read More »