-
स्थानिक बातम्या

कोकणकन्या एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या प्रवाशाची चेन चोरट्याने लांबवली.
कोकणकन्या एक्स्प्रेसने दादर ते विलवडे असा रेल्वे प्रवास करणार्या प्रवाशाच्या गळ्यातील ९२ हजारांची सोन्याची चेन अज्ञाताने लांबविल्याची घटना १५ एप्रिल…
Read More » -
स्थानिक बातम्या

दिवाणखवटी रेल्वेस्थानकानजिक ’तुतारी’ एक्प्रेसमधून प्रवास करणार्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरट्याने पळ काढला.
रेल्वेगाड्यातून प्रवास करणार्या महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र व सोनसाखळी हिसकावण्याचे चोरट्याचे सत्र सुरूच आहे. तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या एका महिलेच्या गळ्यातील…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी तालुक्यात खुल्या प्रवर्गातील ग्रामपंचायतींमध्ये महिलांना पुन्हा संधी.
रत्नागिरी, : रत्नागिरी तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज झाली. यामध्ये अनुसिचत जातीसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी…
Read More » -
देश विदेश

जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी भेलपुरी खाणाऱ्या पर्यटकांना त्यांचे नाव विचारले आणि हिंदू आहे याची खात्री केल्यानंतर अमानुषपणे गोळीबार केला,एक ठार तर १२ जण जखमी.
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्यानंतर कश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. या हल्ल्यात एक ठार तर…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिजाऊ”तर्फे आयोजित नमन स्पर्धेत मिरजोळे नवतरुण कालिका नाट्य नमन मंडळ गुरववाडीला तृतीय क्रमांक
रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र, रत्नागिरी विभाग यांच्या वतीने १७ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीत भव्य…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी पालिकेचे नवे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी पदभार स्वीकारला.
रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी कर्जतहून वैभव गारवे यांनी आज पदभार घेतल्याने बाबर कार्यमुक्त…
Read More » -
स्थानिक बातम्या

यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या मधपाळांनी 8 मे पर्यंत अर्ज करावेत.
रत्नागिरी, दि. 22 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई व मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने 20 मे रोजी जागतिक…
Read More » -
देश विदेश

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार, २ जणांचा मृत्यू, १० जखमी!.
जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. पहलगाममधील बैसरन खोऱ्याच्या वरच्या भागात हा हल्ला झाल्याचे सांगितले जात असून,…
Read More » -
महाराष्ट्र

मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा, मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय, आता विम्यासह नुकसानभरपाई मिळणार!
मंत्रीमंडळ बैठकीत आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मत्स्यव्यवसायाला (Fisheries) आता शेतीचा दर्जा दिला जाणार आहे. मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांसाठी हा…
Read More » -
महाराष्ट्र

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जाऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय – मत्स्यव्यवसाय – मंत्री नितेश राणे
राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा* मुंबई,दि.२२ : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत…
Read More »