-
स्थानिक बातम्या

कोयनेचे अवजल मुंबईला जाणार ३८ कोटी रुपये खर्च करून हवाई सर्व्हेक्षण पूर्ण.
कोयना धरणातून बाहेर पडणारे ६८ टीएमसी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरवून उर्वरित पाणी मुंबईत वळविण्यासाठी आवश्यक हेलिकॉप्टरद्वारे हवाई सर्वेक्षण नुकतेच पूर्ण…
Read More » -
स्थानिक बातम्या

मिर्या येथे आता मरीन लाईन्सच्या धर्तीवर ४० फूट आत समुद्रात बंधारा होणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी.
. मिर्या धुपप्रतिबंधक बंधार्याचे सुमारे १२०० मीटरच्या टप्प्याचे काम गतीने सुरू झाले आहे परंतु हा बंधारा स्थानिकांच्या सात बारा उतारावर…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथे जंगलात बिबट्याचे दुर्मीळ असे पांढऱ्या रंगाचे पिल्लू आढळले
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथे जंगलात स्थानिकांना बिबट्याचे दुर्मीळ असे पांढऱ्या रंगाचे पिल्लू आढळले आहे.रत्नागिरी बुधवारी स्थानिक रहिवासी कामानिमित्त…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड भरणे नाका पुलावर ऍसिड कंटेनर कोसळला, वाहतूक विस्कळीत.
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड भरणे नाका येथील पुलावर ऍसिड वाहतूक करणारा कंटेनर अचानक रस्त्यावर उलटला. कंटेनरमधून ऍसिड रस्त्यावर पडल्यामुळे वाहने घसरू…
Read More » -
देश विदेश

चुकून सीमा ओलांडणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान बॉर्डरवर मोठी घटना घडली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पाकिस्तानी सैन्याने बुधवारी ताब्यात घेतल्याची माहिती…
Read More » -
महाराष्ट्र

ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांची वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट.
राष्ट्रवादी काँग्रेस( एसपी) पक्षाचे नेते खा. शरद पवार हे 24 व 25 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खासगी दौर्यावर आहेत.दरम्यान गुरुवारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

समुद्र खेळाचा आनंद घेत असता गणपतीपुळे समुद्रात कोल्हापुर येथील एकाचा बुडून मृत्यू
पर्यटनासाठी व देवदर्शनासाठी कोल्हापूर येथून गणपतीपुळे येथे आलेल्या सुरेश जेटानंद गावराणी (वय 49) या कोल्हापूर येथील प्रौढाचा समुद्र खेळाचा आनंद…
Read More » -
देश विदेश

भारताच्या निर्णयांनंतर आता पाकिस्ताननेही भारताविरोधात काही महत्त्वाचे निर्णय घेतले.
भारताने पाकिस्तावर वेगवेगळ्या पाच मार्गाने प्रहार केला आहे. भारताच्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. भारताच्या निर्णयांनंतर आता पाकिस्ताननेही…
Read More » -
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 500 पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल.
मुंबई, 24 एप्रिल. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे…
Read More » -
देश विदेश

काश्मिरींना एकटे सोडू नका’, जखमी पर्यटकांना खांद्यावर उचलून नेणाऱ्या फेरीवाल्याचे आर्जव; म्हणाला, “धर्मापेक्षा मानवता..”
:* पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिक घोडेस्वार आणि विक्रेत्यांनी जखमींची मदत केली. हल्ल्यातून सुखरूप वाचलेल्यांनी याबद्दल स्थानिक लोकांचे आभार…
Read More »