-
स्थानिक बातम्या

मत्स्योत्पादनामध्ये क्रमांक एकचे राज्य होण्याची महाराष्ट्रामध्ये क्षमता- केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह
मुंबई, – मत्स्योत्पादनात देशात आज आंध्रप्रदेशचा वाटा 32 टक्क्यांचा आहे. तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून 13 टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे.…
Read More » -
महाराष्ट्र

कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारतसह तेजस एक्स्प्रेसच्या पावसाळी वेळापत्रकानुसार १० जूनपासूनचे आरक्षण अखेर खुले झाले.
कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारतसह तेजस एक्स्प्रेसच्या पावसाळी वेळापत्रकानुसार १० जूनपासूनचे आरक्षण अखेर खुले झाले आहे. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ दूर…
Read More » -
स्थानिक बातम्या

मडगाव स्थानकावर आढळली मध्य प्रदेशातील अल्पवयीन, 19 वर्षीय तरुण ताब्यात.
मध्य प्रदेश राज्यातील एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर आढळल्याने खळबळ उडाली. दरम्यान तिच्यासोबत असलेला अजय…
Read More » -
महाराष्ट्र

इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळ…
Read More » -
देश विदेश

भारतीय लष्कराला मोठे यश, पहलगाम हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना घेरले.
जम्मू-काश्मीरमध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याबाबत भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या या हल्ल्यातील…
Read More » -
महाराष्ट्र

नाशिक आणि रायगडमध्ये पालकमंत्री म्हणून कोण झेंडा फडकणार हे निश्चित झाले.
सत्ता स्थापन होऊन महायुती सरकारला शंभरहून अधिक दिवस झाले आहेत. पण अद्याप नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. हा…
Read More » -
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील शाळांना ०२ मे ते १६ जून कालावधीत उन्हाळी सुट्टी जाहीर
मुंबई २९ :- राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्याथ्यर्थ्यांना शुक्रवार, दि.०२ में, २०२५ पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. असे…
Read More » -
महाराष्ट्र

माझं वक्तव्य मोडून तोडून दाखवलं गेलं-काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार.
धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? प्रत्येकाच्या जवळ जाऊन, त्यांच्या कानात बोलायला, त्याचा धर्म विचारायला दहशतवादी थांबतात का?”;…
Read More » -
महाराष्ट्र

पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या 6 मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50 लाखांची मदत केली जाणार
काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या मयत पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश…
Read More » -
स्थानिक बातम्या

उक्षी गावचे माजी सरपंच अन्वर गोलंदाज यांना राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार
रत्नागिरी: नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन (रजि.) बेळगावी आणि इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी (रजि.) जि. बेळगावी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय…
Read More »