-
महाराष्ट्र

गगनबावडा तालुक्यातील अणदूर येथील तलावात बोट उलटल्याने चौघा जणांपैकी एकाचा मृत्यू
पर्यटनासाठी आले असता गगनबावडा तालुक्यातील अणदूर येथील तलावात बोट उलटल्याने चौघा जणांपैकी एकाचा मृत्यू झाला. सचिन संभाजी जगदाळे (वय ३१,…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जिल्ह्यातील ८०० लाभार्थ्यांची अयोध्या यात्रा सुखरुप आणि सुरक्षित पालकमंत्र्यांमुळे आमची सोय चांगली..नेटके नियोजन..तत्पर प्रशासन.
*रत्नागिरी, : पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्यामुळे आमची अयोध्या यात्रा अत्यंत सुरक्षित आणि सुखरुप झाली. समाज कल्याण विभागाने अत्यंत चांगली…
Read More » -
महाराष्ट्र

भारतामध्ये आता माणुसकी शिल्लक राहिली नाही. मुस्लिमांना अनेक ठिकाणी त्रास दिला जातोय,पॅलेस्टाईनसोबत आमचा धर्म जुळला आहे-समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना अबू आझमी म्हणाले की, दहशतवादी आरामात…
Read More » -
Uncategorised

गोव्यातील लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, ६ जणांचा मृत्यू; १५ पेक्षा जास्त भाविक जखमी!
गोव्यातील शिरगावमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शिरगाव येथील श्री लैराई देवीच्या यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना…
Read More » -
महाराष्ट्र

‘सातबाऱ्या’वरील कालबाह्य, निरुपयोगी नोंदी हटविण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश!
मुंबई :* राज्यात जिवंत ७/१२ मोहिमे’चा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. सातबाऱ्यावरील कालबाह्य, निरुपयोगी नोंदी हटवण्यास महसूल विभागाला महसूलमंत्री चंद्रशेखर…
Read More » -
महाराष्ट्र

आजपासून चार दिवस विजेच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरींचे अलर्ट!.
मुंबई :* राज्यातील बहुतांश भागांत आजपासून (३ मे) चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने…
Read More » -
स्थानिक बातम्या

सीएनजीच्या तुटवड्याबाबत संयुक्त बैठक घेऊन लवकरच तोडगा काढू – खा.सुनिल तटकरे.
रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर येत आहे. जिल्ह्यातील शहरे विकसित होत असल्यामुळे पर्यटकांचा ओढा वाढत चालला आहे. खाजगी वाहनांद्वारे जिल्ह्यात पर्यटक…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये १७३ कोटी ११ लाखांच्या निधीतून ८१ पुलांची कामे हाती.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, लांजा, साखरपा या उत्तर भागातील विविध गावे, वाड्या, वस्त्यांमधील दळणवळण अधिक मजबूत होणार आहे. गेल्या दोन…
Read More » -
महाराष्ट्र

अशा सरकारचा समर्थन म्हणजे कमजोरीचा समर्थन उडान टप्पू आणि टपोरीपणाचं समर्थन, संजय राऊत यांची शरद पवार यांच्यावर टीका.
काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर तुम्ही सरकारबरोबर आहात. सरकारबरोबर म्हणजे तुम्ही सरकारच्या चुकांबरोबर आहात का? असा सवाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय…
Read More » -
महाराष्ट्र

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट.
*मुंबई, दि. २: सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रिन्स फैसल बिन बंदर बिन सुलतान अल सऊद यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री…
Read More »