-
स्थानिक बातम्या

मोसमी पाऊस २७ मे रोजी केरळमध्ये…
मुंबई :* यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस नियोजित वेळेत भारतात दाखल होण्याची चिन्हे आहेत. केरळमध्ये २७ मे रोजी मोसमी पाऊस दाखल…
Read More » -
देश विदेश

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ‘फेक न्यूज’चा सुळसुळाट
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांकडून मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या परसरवल्या जात आहेत.इतकेच नाही…
Read More » -
देश विदेश

भारताचा विरोध तरीही पाकिस्तानला फायदा; IMF कडून तब्बल 1.3 अब्ज डॉलर्सच्या कर्जाला मंजुरी.
भारत आणि पाकिस्तानयांच्यात तणाव वाढलेला असताना पाकिस्तानसाठी फायद्याची बातमी आली आहे. भारताने अगदी कडाडून विरोध केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला (IMF…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेड तालुक्यातील ३४ गावांचा दुर्गम यादीत समावेश.
खेड तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या गावांच्या यादीत ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. तालुका आरोग्य विभागाने तशी यादी तयार केली…
Read More » -
स्थानिक बातम्या

मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्या रत्नागिरीत निघणार तिरंगा रॅली.
भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिक व देशाला खंबीर पाठीशी असल्याचे सांगत मनोबल वाढविण्यासाठी उद्या रत्नागिरीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले…
Read More » -
स्थानिक बातम्या

उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी शहीद वीर मुरली नाईक यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट.
मंत्री उदय सामंत ह्यांनी शहिद वीर मुरली नाईक ह्यांचे वडील श्रीराम नाईक ह्यांना दिला धीर….**उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब ह्यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड ते इंदापूर दरम्यान वाहतूक कोंडी, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजापेठे ते इंदापूर दरम्यान गेली दहा ते बारा दिवसांपासून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.वाहतूक…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत सीएनजीचा तुटवडा; वाहनांच्या व रिक्षांच्या मोठमोठ्या रांगा.
रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पंपावर लांबचलांब रांगा लागल्या आहेत. याचा सर्वात फटका जिल्ह्यात पर्यटनासाठी…
Read More » -
महाराष्ट्र

मुंबईतून पावणेसहा कोटींचे अंमली पदार्थ जप्त;तिघांना अटक!
मुंबई :* मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) पवई, ओशिवरा आणि दादर भागात तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण पाच कोटी…
Read More » -
देश विदेश

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ३२ विमानतळावरील उड्डाणे १५ मेपर्यंत बंद.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने…
Read More »