-
स्थानिक बातम्या

विमा कंपन्यांच्या धोरणांचा शेतकर्यांना फटका, शेतकर्यांनी घेतली शासनाकडे धाव.
अवकाळी पाऊस व वाढती उष्णता यामुळे बदलणार्या हवामानाचा सातत्याने आंबा पिकावर परिणाम होऊन आंब्याचे नुकसान होते. २०२३-२४मध्ये ३२ हजार शेतकर्यांना…
Read More » -
Uncategorised

“विराटला भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा..”, माजी क्रिकेटपटूची सरकारकडे मागणी, म्हणाला…
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात केवळ एकाच खेळाडूला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. भारतीय क्रिकेटसाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या सचिन तेंडुलकरला २०१४…
Read More » -
स्थानिक बातम्या

राज्यातील धरणांमध्ये केवळ २८ टक्के पाणीसाठा
उकाड्याने राज्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्याच्या काही भागांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने उपलब्ध…
Read More » -
महाराष्ट्र

कृषि सहाय्यकांचे काम बंद आंदोलन अखेर सुरू, खरीप हंगामाच्या कामकाजावर होणार मोठा परिणाम.
कृषि विभागाच्या होऊ घातलेल्या आकृतीबंधामध्ये कृषि सहाय्यकांच्या पदोन्नतीची कुंठीत अवस्था दूर करण्यात यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्या मातोश्री स्वरुपा सामंत यांना जिजामाता पुरस्कार.
घराच्या चौकटीत राहून समाजकार्य करणार्या पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्या मातोश्री स्वरूपा रवींद्र सामंत याना ’जिजामाता पुरस्कारा’ने सन्मानित…
Read More » -
स्थानिक बातम्या

देवदर्शनाहून परतताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात महिलेचा मृत्यू
देवदर्शनाहून परतत असताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर कारमधील आठ जण जखमी…
Read More » -
देश विदेश

देशातील बँकांचीच १.१० लाख कोटींनी फसवणूक! सामान्यांच्या पैशांची सुरक्षितता काय?
*नवी दिल्ली :* केंद्र सरकार बँकांची फसवणूक टाळण्यासाठी विविध पावले उचलल्याचा दावा करते. परंतु मागील चार वर्षांत देशातील बँकांची १…
Read More » -
महाराष्ट्र

यंदा समुद्राला पावसाळ्यात १८ दिवस मोठी भरती! २६, २७ जून जुलैला सर्वात मोठी उधाणं!!
अलिबाग :* कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात १८ दिवस समुद्राला मोठी उधाणं (भरती) येणार आहेत. त्यामुळे या काळात साडेचार मीटर हून…
Read More » -
स्थानिक बातम्या

भारत माता की जय..वंदे मातरम.. भारतीय सैनिकांना मानवंदनाः भव्य ‘शौर्यवंदना तिरंगा रॕली’ रत्नागिरीकरांचा मोठा सहभाग.
*रत्नागिरी, दि.१७ )- पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी अतुलनीय कामगिरी करुन पाकिस्तानला अद्दल घडविली. अशा…
Read More » -
स्थानिक बातम्या

वाशिष्ठी नदीत तरुण बुडाला.
चिपळूण तालुक्यातील गोवळकोट भोईवाडी येथील वाशिष्ठी नदी पात्रात तरुण बुडाल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजता घडली. अनंत अशोक निवाते (३५)…
Read More »