-
स्थानिक बातम्या

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी शहरात ५३९ ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या व्यक्तीला केली अटक
अमली पदार्थविरोधी मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यात यश आले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ५३९ ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली…
Read More » -
महाराष्ट्र

न्यायाधीशांनी भीतीपोटी निवाडे देणे अपेक्षित नाही,” सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्टच सांगितले!
अमरावती :* न्यायाधीशांनी भारताच्या राज्यघटनेप्रमाणे सद्सद् विवेकबुद्धीने निर्णय देणे अपेक्षित आहे. लोक काय म्हणतील, ही भीती बाळगून जर न्याय निवाडे…
Read More » -
महाराष्ट्र

नववीतील विद्यार्थ्याचा आठवीतल्या विद्यार्थ्यांने खून केला, खुनाने अहिल्यानगर हादरले!_____
अहिल्यानगर शहरातील सीताराम सारडा या शाळेत नववीमध्ये शिकत असलेल्या मुलाचा खून करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तोफखाना…
Read More » -
महाराष्ट्र

एकदा नव्हे दोनदा चुकीचा स्पर्श’महिला पोलीस अधिकाऱ्याने सांगितला भाजप पदाधिकाऱ्याचा कारनामा!
पुणे शहरात भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि सध्याचे शहराचे महासचिव प्रमोद विठ्ठल कोंढरे यांच्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याशी विनयभंग आणि गैरवर्तन केल्याचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचे रेल्वे गाड्यांचे बुकिंग एका मिनिटात फुल,तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचा संशय
कोकणवासी यांचा जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमानी आतुर असतात चाकरमानी जास्त करून रेल्वेला प्राधान्य देतात सोमवारपासून कोकणात जाणाऱ्या…
Read More » -
महाराष्ट्र

राज्यातील प्रवासी, मालवाहतूक संघटनांना येत्या दोन जुलैपासून बेमुदत संपावर
राज्यातील प्रवासी, मालवाहतूक संघटनांनी येत्या दोन जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित वाहनचालकांकडून जबरदस्तीने ई-चलनाद्वारे दंड आकारला जात…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण येथील शेतकर्यांना खत न मिळाल्यास कृषि कार्यालयाला टाळे ठोकू -मनसेने अधिकार्यांना खडसावले.
जिल्हाधिकार्यांना तोंडी कळवले सांगताय ते काय तुमच्या घरातले आहेत काय? तुमचा कारभार तोंडी चालतो का? कोकणातील शेतकरी धडपड करतोय आणि…
Read More » -
स्थानिक बातम्या

आषाढी वारीसाठी विठुरायाच्या दर्शनाला रत्नागिरीतून ५० बसेस रवाना होणार.
आषाढी वारीसाठी लाखो वारकरी, भाविक पंढरपूरला लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. आषाढी एकादशी अवघ्या काहीच दिवसांवर येवून ठेपले असून…
Read More » -
स्थानिक बातम्या

काळबादेवी पुलाला काही मोजक्या लोकांकडून विरोध -पालकमंत्री उदय सामंत.
रत्नागिरी नजिकच्या काळबादेवी येथे होणार्या प्रस्तावित पुलाला ग्रामस्थांकडून विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात आपण तीन वेळा ग्रामस्थांसोबत बैठक घेतली…
Read More » -
स्थानिक बातम्या

अपघात होण्याची शक्यता असल्याने व रहदारी असल्याने बसस्थानकाबाहेर गतिरोधक बसवण्याची मागणी.
रत्नागिरी शहराच्या वैभवात भर घालणारे मध्यवर्ती बसस्थानक लोकार्पणानंतर प्रवासीवर्गाने अक्षरशः गजबजून गेलेले असते. पण या बसस्थानकाच्या आत तसेच बाहेर जाणार्या…
Read More »