-
देश विदेश

जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय नष्ट,हाफिज सईदचा मुलगा ताल्हा सईद याच्या नेतृत्वातील टॉप कमांडर्स मारले गेले
बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद येथे भारतीय लष्कराने हल्ले केले. यामध्ये सर्वात मोठा हल्ला बहावलपूर येथे करण्यात आला. या हल्ल्यात दहशतवादी…
Read More » -
महाराष्ट्र

जय हिंद! भारत माता की जय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आज म्हणजेच ७…
Read More » -
देश विदेश

पाकिस्तानचा पहिला कबूलनामा, पाक लष्करी तज्ञाने व्हिडिओ शेअर करत दिले पुरावे
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर मधील एकूण ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करत निर्णायक पाऊल उचलले आहे.…
Read More » -
देश विदेश

पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला,भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त केले ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली’आर्मी, एअरफोर्स अन् नेव्हीची जॉईंट अॅक्शन
अखेर तो क्षण आलाच, भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली.भारतीय…
Read More » -
महाराष्ट्र

ओबीसींच्या राजकीय अस्तित्वासाठी महत्वपूर्ण निकाल – छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया!
नाशिक :* ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या…
Read More » -
महाराष्ट्र

महाराष्ट्राचे ‘आरोग्य’ बिघडले! 62 कोटींच्या ‘त्या’ टेंडरमध्ये मोठा घोटाळा; पाचपट दराने
* गेल्या काळात राज्याच्या आरोग्य खात्यातील आणखी एक गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. लसींच्या साठवणुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या कोल्ड चेन उपकरणांच्या…
Read More » -
महाराष्ट्र

पुराव्याशिवाय आरोप करणे हा ईडीचा पॅटर्न बनला आहे : सर्वोच्च न्यायालयाने फटकारले!
*नवी दिल्ली :* पुराव्याशिवाय आरोप करणे हा ईडीचा पॅटर्न बनला आहे, अशी फटकार सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय तपास यंत्रणेला लगावली.…
Read More » -
महाराष्ट्र

नेत्यांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला ! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्ताकारणाचा मार्ग मोकळा!
परभणी :* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता पुन्हा एकदा या निवडणुकांचा…
Read More » -
देश विदेश

मान्सून १३ में पर्यंत अंदमानात येणार; हवामान विभागाची घोषणा!
पुणे :* मान्सून यंदा आठ ते दहा दिवस आधीच निघण्याच्या तयारीला लागला असून तो 13 मे पर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर दाखल…
Read More » -
महाराष्ट्र

काजू बोंडांपासून इथेनॉल, जैव रंग आणि जैव रसायने निर्मिती!
सावंतवाडी :* काजू बोंडावर प्रकिया करून इथेनॉल जैव रंग व जैव रसायने निर्माती करण्यात येणार आहे. त्यासाठी माणगाव येथील हेडगेवार…
Read More »