-
महाराष्ट्र

पाकिस्तान, पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करुन ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन –उपमुख्यमंत्री अजित पवार
भारतीय सैन्यदलांच्या क्षमतेवर देशाला संपूर्ण विश्वास,**सैनिकांच्या पाठीशी देशाच्या एकजुटीची भक्कम ताकद*–उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन मुंबई दि. 7…
Read More » -
देश विदेश

निवडणुका गणेशोत्सवानंतरच! सर्वोच्च न्यायालयाची चार महिन्यांची मुदत; निवडणूक आयोगाला मुदतवाढीचीही मुभा
मुंबई :* जवळपास दोन ते पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी…
Read More » -
देश विदेश

आम्हाला सैन्यदलांचा अभिमान, ऑपरेशन सिंदूरवर राहुल गांधीसह इतर नेत्यांनी पहिली प्रतिक्रिया!
*हिंदुस्थानी सैन्याने* पाकिस्तान वर ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले आहे. आम्हाला सैन्यदलांचा अभिमान आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते…
Read More » -
स्थानिक बातम्या

नगरपालिका प्रशासनाने रत्नागिरी शहरातील पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करावी निलेश आखाडे यांनी केली निवेदनातून मागणी.. प्रभाग क्रमांक ६ मधील प्रलंबित प्रश्नांकडे वेधले लक्ष..
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पावसाळ्यापूर्वी केले जाणारी कामे पूर्ण पूर्ण करावी. तसेच प्रभाग क्रमांक ६ मधील नळ पाणी योजना, भूमिगत…
Read More » -
महाराष्ट्र

सीईटीच्या फेर परीक्षेलाही अडीच हजार विद्यार्थी मुकले
मुंबई :* एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटाच्या अखेरच्या सत्रातील परीक्षेत २१ प्रश्नांचे पर्याय चुकीचे दिल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी…
Read More » -
महाराष्ट्र

शिवसेना पक्षनाव, चिन्हाच्या वादावर आज सुनावणी!
मुंबई :* शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज, बुधवारी सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख…
Read More » -
देश विदेश

भारतीय वायुदलाने केलेली ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून,ऑपरेशन सिंदूर नाव का?
पहलगाममध्ये जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी त्यांनी कोणत्याही महिलेला लक्ष्य केलं नव्हतं. हेच मुख्य कारण आहे की भारताच्या या विशेष…
Read More » -
स्थानिक बातम्या

रायगडमध्ये विचित्र अपघात; टेम्पोची सायकल, पोलीसगाडी अन् दुचाकीला धडक, तिघांचा जागीच मृत्यू
रायगड जिल्ह्यामधील माणगावध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. रायगडमधील मोर्बा-माणगाव मार्गावर हा अपघात झाल्याचं समोर…
Read More » -
देश विदेश

जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय नष्ट,हाफिज सईदचा मुलगा ताल्हा सईद याच्या नेतृत्वातील टॉप कमांडर्स मारले गेले
बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद येथे भारतीय लष्कराने हल्ले केले. यामध्ये सर्वात मोठा हल्ला बहावलपूर येथे करण्यात आला. या हल्ल्यात दहशतवादी…
Read More » -
महाराष्ट्र

जय हिंद! भारत माता की जय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आज म्हणजेच ७…
Read More »