-
देश विदेश

कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतोय या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते.
भारताने पाकिस्तानवर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांना भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले. त्यात बहावलपूर येथे असणाऱ्या…
Read More » -
देश विदेश

कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी? ज्यांनी जगासमोर पाकिस्तानची केली पोलखोल!
लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर भारतीय हवाई हल्ल्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होत्या. सोफिया कुरेशी या गुजरात येथे राहणाऱ्या…
Read More » -
महाराष्ट्र

एकच डीपी, एकच स्टेटस .. तिरंगा !
🇮🇳 भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आपल्या सोशल मीडियावरील डीपी वर तिरंगा लावा. पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

नाहक बनाहक बदनामीविरोधात ब्राह्मण समाजाचे रत्नागिरी पोलिसांना निवेदन
रत्नागिरी : गेले आठवडाभर श्री पतित पावन मंदिर संस्था व भजनी बुवांमधील वाद चिघळल्याचे दिसत आहे. या दोघांमधील कोणत्याही वादात…
Read More » -
स्थानिक बातम्या

भारताने आज पाकिस्तानवर एअर स्ट्राईक कडून क्षेपणास्त्र हल्ला केल्याने खेडवासीयांकडून आनंद.
भारताने आज पाकिस्तानवर एअर स्ट्राईक कडून क्षेपणास्त्र हल्ला केला.पहेलगाम हल्ल्याचा बदला आज घेण्यात आला. ज्याप्रमाणे भारतीय महिलांचा सिंदूर मिटवण्यात आला.…
Read More » -
महाराष्ट्र

पाकिस्तान, पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करुन ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन –उपमुख्यमंत्री अजित पवार
भारतीय सैन्यदलांच्या क्षमतेवर देशाला संपूर्ण विश्वास,**सैनिकांच्या पाठीशी देशाच्या एकजुटीची भक्कम ताकद*–उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन मुंबई दि. 7…
Read More » -
देश विदेश

निवडणुका गणेशोत्सवानंतरच! सर्वोच्च न्यायालयाची चार महिन्यांची मुदत; निवडणूक आयोगाला मुदतवाढीचीही मुभा
मुंबई :* जवळपास दोन ते पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी…
Read More » -
देश विदेश

आम्हाला सैन्यदलांचा अभिमान, ऑपरेशन सिंदूरवर राहुल गांधीसह इतर नेत्यांनी पहिली प्रतिक्रिया!
*हिंदुस्थानी सैन्याने* पाकिस्तान वर ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले आहे. आम्हाला सैन्यदलांचा अभिमान आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते…
Read More » -
स्थानिक बातम्या

नगरपालिका प्रशासनाने रत्नागिरी शहरातील पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करावी निलेश आखाडे यांनी केली निवेदनातून मागणी.. प्रभाग क्रमांक ६ मधील प्रलंबित प्रश्नांकडे वेधले लक्ष..
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पावसाळ्यापूर्वी केले जाणारी कामे पूर्ण पूर्ण करावी. तसेच प्रभाग क्रमांक ६ मधील नळ पाणी योजना, भूमिगत…
Read More » -
महाराष्ट्र

सीईटीच्या फेर परीक्षेलाही अडीच हजार विद्यार्थी मुकले
मुंबई :* एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटाच्या अखेरच्या सत्रातील परीक्षेत २१ प्रश्नांचे पर्याय चुकीचे दिल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी…
Read More »