-
स्थानिक बातम्या
मधमाश्यांच्या संवर्धनासाठी व मधुक्रांतीसाठी लोकचळवळ उभी राहावी
रत्नागिरी, दि.11:- भविष्यात मधु पर्यटनसारखा (हनी टुरिझम) प्रकल्प राबवून देश-विदेशातील पर्यटकांना महाबळेश्वरकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जातील, असे सांगून मधमाश्यांच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या
हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सॅक असा एकूण 11 हजारांचा मुद्देमाल लांबवला.
रत्नागिरी शहरातील माळनाका येथील एका हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सॅक असा एकूण 11…
Read More » -
महाराष्ट्र
सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा.
कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, दहावी बारावी परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला मुंबई दि…
Read More » -
महाराष्ट्र
ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचे जग समोरच्याला दिसते-अण्णा हजारे यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने आपली…
Read More » -
स्थानिक बातम्या
मांडवी समुद्र किनारी वकिलावर प्राणघातक हल्ला. तीन अज्ञात इसमांकडून बेदम मारहाण.
रत्नागिरी:- मांडवी समुद्र किनाऱ्यावर एका वकिलावर तिघा अनोळखी इसमांनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी…
Read More » -
स्थानिक बातम्या
रेंगाळलेल्या चिपळूण-कराड लोहमार्गाच्या मागणीसाठी दुचाकीस्वारांची निघणार रॅली.
राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चिपळूण-कराड रेल्वे संदर्भात सकारात्मक भूमिका घेत या मार्गासाठी मंजूरी घेतली. पुढे हे काम होवू…
Read More » -
स्थानिक बातम्या
चिपळुणातील ग्रॅव्हीटी पाणी योजनेचे काम तातडीने थांबवा, माजी नगरसेवक इनायत मुकादम यांची मागणी.
चिपळूण शहरात सध्या १५३ कोटी रुपयांच्या ग्रॅव्हीटी पाणी योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. मात्र या कामावर नियंत्रण व…
Read More » -
स्थानिक बातम्या
वाळू डेपो बंद झाल्याने खेडमध्ये वाळूअभावी घरकुलांची कामे रखडली.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत येथील पंचायत समितीकडून तालुक्यात घरकुले मंजूर होवून बांधण्यास परवानगी मिळालेली असतानाही वाळूअभावी घरकुलांची काम रखडली आहेत. शासन…
Read More » -
स्थानिक बातम्या
वीज मीटर काढले नसल्याने नवीन भाजी मार्केटची इमारत पाडण्याचे काम थांबले.
न्यायालयाने दिलासादायक निकाल दिला नसल्याने रत्नागिरी शहरातील नवीन भाजी मार्केटमधील गाळे रिकामे करून रत्नागिरी न.प.च्या ताब्यात दिले. काही गाळेधारक वीजबिल…
Read More » -
महाराष्ट्र
आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत- मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई, दि.11 – कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ.…
Read More »