-
देश विदेश

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले साहित्य संमेलन-मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत
नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या ९८ व्या अखिमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले साहित्य संमेलन!ल भारतीय मराठी साहित्य…
Read More » -
महाराष्ट्र

शाळा बंद करण्याचा नवा आडमार्ग, कमी पटसंख्येच्या शाळांना शिक्षक पदेच नामंजूर?
मुंबई : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येणार नाहीत, अशी ग्वाही सरकारकडून वारंवार देण्यात येत असली आणि शाळा बंद करण्याचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

लाखो भाविकांच्या भक्तिसागरात भराडी देवीच्या यात्रेची सांगता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवास शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. दोन दिवस चालणाऱ्या या…
Read More » -
महाराष्ट्र

बोलेरो टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू.
बोलेरो टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला कृष्णा मनोहर ठोंबरे (वय २५ रा. जरी…
Read More » -
देश विदेश

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा: पाकिस्तानविरुद्ध भारताचेच वर्चस्व!
दुबई : तारांकित फलंदाज विराट कोहलीने (१११ चेंडूंत नाबाद १०० धावा) आपल्या लौकिकाला साजेशी अप्रतिम खेळी केल्याने भारताने चॅम्पियन्स करंडक…
Read More » -
स्थानिक बातम्या

लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक्स या कंपनीत गॅस गळती.
खेड तालुक्यात असलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक्स या कंपनीत सायंकाळच्या सुमारास गॅस गळती झाली. या दुर्घटनेत कंपनीतील एका कामगाराला…
Read More » -
महाराष्ट्र

ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं! नीलम गोऱ्हेंच्या विधानाने खळबळ!! दानवे म्हणाले, ही नमकहरामी…
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात शिवसेना…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण कळंबस्ते येथे रेल्वे फाटक उघडे राहिले, रेल्वे मात्र वेगाने निघून गेली, दुर्घटना टळली
काहीसा अंधार पडला होता, रेल्वे फाटकही उघडे होते, अशात अचानक रेल्वेचा आवाज आला आणि पापणी लवण्याआधीच समोरून रेल्वे निघून गेली.…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीतील ज्येष्ठ वकिलांची तैलचित्रे प्रेरणा देत राहतील, न्यायमूर्ती माधव जामदार
वकिलाने आपले काम सचोटीने केले पाहिजे, वकिली हा उद्योग नाही. आपण कशा पद्धतीन काम करतोय याकडे लक्ष राहिले पाहिजे. रत्नागिरीतील…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापूर वनविभागाकडून विनापरवाना दोन कातभट्ट्या सील.
कातभट्टी व्यवसायाबाबत शासनाच्या निर्देशानुसार व जिल्हा वनविभागाच्या आदेशानुसार राजापूर वनविभागाच्यावतीने राजापूर तालुक्यातील २ विनापरवाना कातभट्ट्या सील करण्यात आल्याची माहिती राजापूर…
Read More »