रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान.

रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस अतिवृष्टी होत असून त्यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकसान झाले आहे१ मेपासून आजपर्यंत

*नुकसान तपशील –

* पूर्णतः पक्की घरे – 08 (109850/-)

पूर्णतः कच्ची घरे – 0

अंशत : पक्की घरे – 52 (2499394/-)

अंशत: गोठे – 4 (207250/-)

पूर्णतः गोठे – 02 (373050/-)

मयत व्यक्ती 01 – लांजा वीज पडून

जखमी – 06(काजरघाटी,रत्नागिरी – भिंत पडून -03, आबलोली, गुहागर -03 झाड पडून)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button