
कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत
*रत्नागिरी, दि.२० – रेल्वे मार्गावर पडलेले दगड हटवल्याने कोकण रेल्वेची दीड तास विलवडे जवळ थांबलेली वाहतूक आता पूर्ववत झाली आहे.
रेल्वे मार्गावर दगड पडल्याने विलवडेजवळ वाहतूक थांबलेली होती. हे दगड हटवल्याने थांबलेल्या रेल्वे मार्गस्थ झाल्या आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.