राजापूर शहरातील पाणीपुरवठा आता दोन दिवस आड.

राजापूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कोदवली धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शहरवासियांना मागील काही दिवसांपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता मात्र आता कोदवली धरणात पाण्याचा खडखडाट झाल्याने पाणीपुरवठ्याचा सर्व भार शीळ जॅकवेलवर आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने शुक्रवार ९ मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button