
जैतापूर येथे सोलर ऊर्जा प्रकल्प उभारावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार विनायक राऊत यांची मागणी
जैतापूर येथे सोलर ऊर्जा प्रकल्प उभारावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार विनायक राऊत यांनी मागणी केली आहे
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, शिवसेना सचिव मा.श्री विनायकजी राऊत यांनी राजापूर तालुक्यातील जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या जागेवर 5000 MW सोलर एनर्जी प्रकल्प राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री उध्दवजी ठाकरे साहेब यांची भेट घेऊन प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने लवकरच निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
www.konkantoday.com