राज्यात महापूर आणि दरड कोसळल्यामुळे राज्यातील ८ जिल्ह्यात सहा हजार कोटींचं नुकसान

राज्यात महापूर आणि दरड कोसळल्यामुळे राज्यातील ८ जिल्ह्यात सहा हजार कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना पॅकेजच्या रुपाने भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
राज्यातील ८जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी अंदाजे ६ हजार कोटी रुपयांची गरज आहे. पुरामुळं कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला आणि अमरावतीमध्ये मोठं नुकसान झालं आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button