गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळ दोन हजार गाड्या सोडणार

कोकणात गणपती उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असतात त्यांच्या सोयीसाठी मुंबई व उपनगरातून एसटी महामंडळाच्या तर्फे २हजार २००जादा बसेस.सोडण्यात येणार आहेत या जादा गाड्या 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर अशा पहिल्या टप्प्यात तर परतीच्या प्रवासासाठी 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर अशा सोडण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button