
कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या उशिरा धावल्या, प्रवासी ताटकळत.
शिवाजी टर्मिनल येथील पुलाच्या कामासाठी जाहीर करण्यात आलेले वेळेत काम पूर्ण न झाल्याने त्याचा फटका आज अनेक गाड्यांना बसला शिवाजी टर्मिनल येथून सुटणाऱ्या वंदे भारत जनशताब्दी एक्सप्रेस तेजस एक्सप्रेस मांडवी आदी गाड्या आज तीन ते चार तास उशिरा लावत होत्या या गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनल येथूनच तीन ते चार तास उशिरा सुटल्या यामुळे आता कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे नियोजक स्थळी गाड्या उशिरा पोचल्याने अनेक गड्याचा पुन्हा उशिरा धावणार आहेत याचा फटका प्रवाशांना चांगलाच बसला आहे