
रत्नागिरी म्हणजे धरतीवरचा स्वर्ग – योगगुरू रामदेवबाबा
आकाशातून बघा किंवा जमिनीवरून बघा रत्नागिरी हा धरतीवरच्या स्वर्गासारखा आहे रत्नागिरी निसर्गसौंदर्य लाभलं आहे रत्नागिरी ही प्रदूषणमुक्त आहे त्यामुळे निसर्गाच्या वातावरणातील रत्नागिरीतील लोक मोठ्या आनंदी स्वभावाची व सकारात्मक आहे असे उद्गगार योगगुरू रामदेवबाबा यांनी काढले त्यानी रत्नागिरीचे व रत्नागिरीतील लोकांचे कौतुक केले
www.konkantoday.com