उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दुर्मीळ चित्र ठेव्याच्या जतन करण्याबाबत दिलेल्या आदेशाबाबत विद्यापीठाकडून पालन नाही

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दुर्मीळ चित्र ठेव्याच्या जतन करण्याबाबत दिलेल्या आदेश सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाने अद्यापही पाळला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे . सामंत यांनी चित्रांच्या जतनासाठी दिलेली मुदत उलटून गेली असून, चित्रांच्या जतन आणि संवर्धनासाठी तज्ज्ञ समिती नेमण्याव्यतिरिक्त विद्यापीठाने पुढे काहीच पावले उचलली नाहीत. विशेष म्हणजे विद्यापीठाने चित्रांच्या जतनासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूदही केलेली नसल्याचे समोर आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button