आरवली ते बावनदी अपघातप्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम रडतखडत सुरू.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी अपघातप्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम रडतखडत सुरू आहे. चौपदरीकरण करत असताना कोणतीही सुरक्षा पुरवली जात नसल्याने महामार्ग धोकादायक बनला आहे.तसेच या अपघातप्रवण क्षेत्रात वाहनांचे अपघातही घडत असून जखमी आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

महामार्गावरील खड्डे त्वरित न बुजवल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर महामार्ग ठेकेदाराने खड्डे बुजवण्यास सुरवात केली. मात्र खड्डे बुजवण्याचे काम अर्धवट ठेवले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांचे अपघात घडत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button