भुईबावडा घाटातअवजड वाहतूक २९ सप्टेंबरच्या रात्री १२ पर्यंत पूर्णपणे बंद

सोमवारी सायंकाळी भुईबावडा घाटात झालेल्या ढगफुटीने घाट रस्त्याची दैना उडाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाटातील दरडी हटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपासून हलकी वाहतूक सुरू करण्यात आली आहे; मात्र मोरीचा पाईप वाहून गेल्यामुळे रस्त्याला भगदाड पडल्यामुळे घाटातून एसटी बससह अवजड वाहतूक २९ सप्टेंबरच्या रात्री १२ पर्यंत पूर्णपणे बंद केल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button