
खेड तालुक्यातील घेरा रसाळगडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा बळी
खेड तालुक्यातील घेरा रसाळगडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मालू बाबू गोरे यांच्या मालकीच्या शेळीचा बळी गेल्याने या भागातील पशूपालक शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची गंभीर दखल घेवून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी घेरा रसाळगड गावातील शेतकर्यांनी केली आहे. ही घटना ८ डिसेंबरला घडली आहे.
www.konkantoday.com