
सलग चार दिवस राष्ट्रीय बँका बंद राहिल्याने जिल्ह्यातीलउलाढालीवर मोठा परिणाम
दोन दिवस आलेली सुटी आणि त्यांना जोडून दोन दिवस बँकांनी केलेला संप यामुळे सलग चार दिवस राष्ट्रीय बँका बंद राहिल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे २५ कोटी रूपयांची उलाढाल या कालावधीत ठप्प झाली.
राष्ट्रीय बँकांना दर शनिवार आणि रविवार अशी सुटी असते. यावेळी १३ आणि १४ मार्च या दोन दिवशी शनिवार आणि रविवार होता. त्यानंतर सोमवार, दि. १५ आणि मंगळवार दि. १६ रोजी राष्ट्रीय बँकांनी देशस्तरावर संप पुकारला होता
www.konkantoday.com