
पाली भागात गवा रेडय़ांकडून शेतीचे नुकसान
रत्नागिरी संगमेश्वर भागात वाहणाऱ्या बावनदी किनाऱ्यांवरील जंगलमय गावात गवा रेड्यांचा संचार वाढला आहे. नदी नजीक असलेल्या किरडुवे, वायंगणी गावासह रत्नागिरी तालुक्यातील साठरे ,ठाेंबरेवाडी कशेळी, वळके ,पालीभागात गव्यारेडय़ाचा संचार आहे हे गवारेडे कळपाने फिरून शेतीसह बागायतींचे करीत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे .
www.konkantoday.com