
रत्नागिरी जिल्ह्यात आजही पावसाचा जोर ,जगबुडी नदी धोका पातळीच्या वर
कालपासून सुरू झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीची पातळी अजूनही धोका पातळीच्या वर आहे ही पातळी 8.25 अशी आहे काल ही पातळी दहाच्या वर गेली होती मात्र आज ती कमी झाली असली तरी अद्यापही धोका पातळीच्या वर आहे तसेच राजापूर येथील कोदवली व मुचकुंडी नदी इशारा पातळीच्या वर आहेwww.konkantoday.com