सुरक्षेच्या कारणास्तव सध्या मार्लेश्वर येथील धबधब्याच्या मुख्य ठिकाणी जाण्यास बंदी

* रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रसिद्ध अशा मार्लेश्वर क्षेत्र आणि पर्यटनस्थळी असणारा धबधबा सध्या अशाच काहीशा कारणामुळं चर्चेचा विषय ठरत आहे. इथं सध्या अनेक धबधबे प्रवाहित झाले असून, येथील मुख्य धबधबासुद्धा पावसामुळे पूर्ण ताकदीनं ओसंडून वाहू लागला आहे.तीर्थक्षेत्र असल्या कारणानं मार्लेश्वर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असते. पण, आता मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सध्या धबधब्याच्या मुख्य ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button