राजापूर कुंभवडे येथे लग्न समारंभात सामील झालेले ३३ जण पॉझिटिव्ह

काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने लग्नसमारंभासह अन्य कार्यक्रमावर निर्बंध घातले आहेत परंतु अनेक जण हे निर्बंध पाळत नसल्याचे स्पष्ट होत आहे राजापूर तालुक्यातील कुंभवडे येथे अशाच लग्नसमारंभात अनेक जण सहभागी झाले होते लग्नाच्या कार्यक्रम आटोपल्यानंतर वाळूववाडी भागातील ३३जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button