पहिल्या दिवशी 21 एसटी गाड्या मधून चाकरमानी जिल्ह्यात दाखल

गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असताना, मुंबईतील चाकरमान्यांसाठी 12 ऑगस्टपर्यंत जादा एस.टी. गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दि. 5 ऑगस्टच्या रात्रीपासून या गाड्या सोडण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी 21 गाड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. या गाड्यांमधून 462 चाकरमानी गावी दाखल झाले. आज शनिवारी 34 गाड्या येणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button