पावसाळ्यात एसटी बसेस गळू नयेत म्हणून चिपळूण एसटी विभागाची उपाययोजना सुरू

पावसाळा काही दिवसांवर येवून ठेपला असताना सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील आगारातील एसटी बसेस गळतीमुक्त करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.यासाठी गाड्यांच्या टपावर विशिष्ट पट्टी चिकटविण्यात येत आहे. काही दिवसांपासून आगारातील यांत्रिकी विभागाने हे काम हाती घेतले. पावसाळ्यापूर्वी ते पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button