राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत मतदान : ३०.८५ टक्के

राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत झालेले मतदान : ३०.८५ टक्के *सविस्तर मतदानाची टक्केवारी अशी :* जळगांव : ३१.७० टक्के जालना : ३४.४२ टक्के नंदुरबार : ३७.३३ टक्के शिरूर : २६.६२ टक्के अहमदनगर : २९.४५ टक्के औरंगाबाद : ३२.३७ टक्के बीड : ३३.६५ टक्के मावळ : २७.१४ टक्के पुणे : २६.४८ टक्के रावेर : ३२.०२ टक्के शिर्डी : ३०.४९ टक्के देशात १० राज्यांत चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, जम्मू अँड काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.*www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button