
दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही- एम देवेंदर सिंह.
रत्नागिरी, दि. १५ – नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याची माहिती ४६- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.www.konkantoday.com