आंब्याच्या झाडांचे लिलाव 22 मार्चला

रत्नागिरी, दि. 15 (जिमाका) : भगवती बंदर येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालकीच्या 17 कलमी आंब्याच्या झाडांचे लिलाव 22 मार्च रोजी दुपारी 3 वाजता बंदर निरीक्षक, महाराष्ट्र सागरी मंडळ, बंदर कार्यालय, मांडवी जेट्टीजवळ येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी इच्छुकांनी लिलावाच्या अटी/ शर्ती व झाडांच्या ठिकाणाबाबतची सविस्तर माहिती ही बंदर निरीक्षक, बंदर कार्यालयात प्रत्यक्ष भेट देवून प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ यांनी केले आहे.*000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button